शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत पोहचत नसल्याने त्यांचे वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखास विद्याथ्र्यानी निवेदन देऊनही बसच्या वेळेत बदल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्याथ्र्यानी दिला आहे. दरम्यान याबाबत बसस्थानकातील प्रमुखास विचारले असता अक्कलकुवा आगाराकडे निवेदन पाठविले असल्याचे सांगण्यात आले.तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरातील गोपाळपूर, नवागाव व चिनोदा या गावांमधील साधारण 70 ते 80 मुले व मुली शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तळोद्याला येत असतात. या विद्याथ्र्याना अपडाऊन करण्यासाठी अक्कलकुवा आगाराकडून तळोद्याहून सकाळी सव्वासात वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करून सर्व शाळा, महाविद्यालयीन मुले तळोद्याला येत असतात, असे असले तरी या बसच्या वेळापत्रकामुळे विद्याथ्र्याना अडचणीचे ठरत आहे. कारण ही बस तळोद्याहून साडेसहा, पावणेसात वाजेला सुटून ती साधारण साडेसातला पोहचत असते. साहजिकच यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही. शाळा, महाविद्यालय भरण्याची वेळ, सव्वासात, साडेसात वाजेला असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा पहिला तास कामस्वरूपी वाया जात असतो. त्यातही शालेय विद्याथ्र्याचा पहिला तास गणित अथवा इंग्रजीचा असतो. बसमुळे वेळेवर पोहोतच नसल्याने या कठीण विषयांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. रस्त्याच्या दुरवस्थेने बसला रांझणीर्पयत पोहोचणे तेथून पुन्हा तळोद्याला येण्यात बराच वेळ लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तळोदा-रांझणी या सकाळी सुटणा:या बसच्या वेळेत बदल करावा, अशी विद्याथ्र्याची मागणी आहे. तसे निवेदनही महिनाभरापूर्वी तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखांना दिले आहे. याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वेळेत बदल करण्याची आवश्यकता असतांना विद्याथ्र्याच्या निवेदनास केराची टोपली दाखवत उदासिन धोरण घेतल्याचा विद्याथ्र्याचा आरोप आहे. वास्तविक बसच्या वेळेत थोडासा बदल करण्याची मागणी आहे. ही बस सकाळी सहा वाजेला तळोद्याूहन रांझणीस साडेसहा तेथून सातवाजेला तळोद्यात पोहोचली तर विद्याथ्र्याना सकाळच्या तासिका सुरळीत सापडतील. मात्र अक्कलकुवा आगारप्रमुख एवढी तसदी घ्यायलादेखील तयार नसल्याने या प्रशासनाच्या हेकेखोर प्रवृत्तीबाबत विद्याथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींसाठी एस.टी महामंडळाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस असतांना या बसमध्ये इतर प्रवाशांना बसवून विद्यार्थिनींना अक्षरश: कोंबून        आणले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्यांना शिक्षकांचा रोषदेखील पत्करावा लागत असल्याचे विद्यार्थी म्हणात. या मार्गावरील विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन तातडीने बसच्या वेळेस बदल करावा, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे.