शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

25 टक्के आरक्षणात 72 जणांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:01 IST

शिक्षणाचा हक्क कायदा : वाढीव मुदतही संपली, दुसरा टप्पा लवकरच होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के आरक्षणाअंतर्गत देण्यात येणा:या प्रवेशासाठी 13 रोजी शेवटची मुदत होती. याअंतर्गत पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 72 बालकांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता 13 एप्रिलनंतर आणखी दोन फे:या होऊन प्रवेश निश्चिती होणार आहे. प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. विद्याथ्र्याच्या प्रवेशाच्या रक्कमेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे संस्थाचालक नाखुश आहेत.आर्थिक दुर्बल घटकातील बालकांनाही दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत खाजगी व अनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के प्रवेश हे आरक्षीत करण्यात आले आहेत.  यंदा ऑनलाईन अजर्आपल्या पाल्याला चांगलीत चांगली शाळा मिळावी यासाठी पालकांकडून अर्ज भरतांना अशा शाळांची नोंद करावी लागते. त्यासाठी आतरयत वरिष्ठ अधिका:यांकडे देखील तगादा लावला जात होता. परंतु यंदा शासनाने असे अर्ज ऑनलाईन भरण्याची सक्ती यंदा केली होती. त्यामुळे पालकांना पारदर्शकपणे आपल्या आवडीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून घेण्यासाठी फारशी कसरत होत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन अर्जात एका शाळेत प्रवेश क्षमतेच्या अधीक अर्ज आले असल्यास त्या ठिकाणी ड्रॉ काढून विद्यार्थी निवडले जात आहेत. पहिल्या फेरीत ही पक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.अचानक मुदतवाढया प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडत असतांना 16 मार्च रोजी शासनाने यासाठी मुदतवाढ दिली. 13 एप्रिल ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. पहिल्या मुदतीत 300 पेक्षा अधीक पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरले होते.टाळाटाळ..25 टक्के आरक्षीत जागेवर ज्या विद्याथ्र्याना प्रवेश दिला जातो. त्या विद्याथ्र्याची शासकीय नियमानुसारचे शैक्षणिक शुल्क हे शासन भरत असते. परंतु शासकीय शुल्क अगदीच नगण्य असते. याउलट इतर पालकांकडून अशा संस्थांना भरमसाठ शुल्क मिळत असते. शिवाय शासनाकडून येणा:या शुल्काची रक्कम देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालक प्रवेशांबाबत नाखुश असतात.नामांकित शाळांना पसंतीपालकांकडून नामांकित शाळांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. त्यामुळे एका शाळेसाठी प्रवेश संख्या निश्चितीपेक्षा अधीक अर्ज येत असतात. नंदुरबारातील एका शाळेत केवळ 15 प्रवेशसंख्या असतांना त्या ठिकाणासाठी तब्बल 85 अर्ज आले होते. त्यामुळे अशा  ठिकाणी सोडतद्वारे प्रवेश निश्चिती केली जाते. पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुदतवाढीचा आदेश आल्यामुळे पालक संभ्रमात होते. परंतु पहिल्या टप्प्यातील झालेली प्रवेश निवड प्रक्रिया कायम राहणार आहे. त्याव्यतिरिक्त ही प्रक्रिया    राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.