शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी 66 केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 66 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 66 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े येत्या 21 पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आह़े जिल्ह्यात बारावीसाठी 16 हजार 940 तर दहावीच्या परीक्षेला 21 हजार 246 विद्यार्थी बसणार आहेत़ परीक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक संजय पाटील, शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, मच्छिंद्र कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होत़े यावेळी परीक्षा कालावधीत कॉपी प्रकरण आढळल्यास पर्यवेक्षक, केंद्र संचालक  यांच्यावर कारवाई करावी, ङोरॉक्स सेंटर बंद ठेवून कलम 144/2 याची अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर केवळ नियुक्त कर्मचा:यांनाच प्रवेश दिला जावा, परीक्षा सुरु झाल्याच्या दिड तासानंतर पाणी करणा:यांना परीक्षा दालनात प्रवेश द्यावा, विद्याथ्र्याची पूर्ण झडती घ्यावी, विद्यार्थिनींची तपासणी शिक्षिकांनीच करावी, केंद्र संचालक यांनी परीक्षा केंद्रात कोणाजवळ मोबाईल, पेजर कॅनक्युलेटर, वैयक्तिक लॉगबुक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके निर्माण करावे यासह विविध विषयावंर चर्चा करण्यात आली़ जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी अधिका:यांना विविध सूचना करत परीक्षा शांततेत पार पाडण्याचे सांगितल़े