शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तळोद्यातील कन्यादान योजनेचे 522 प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणा:या कन्यादान योजनेसाठी 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कार्यवाही रखडल्याने भिल्लीस्थान टायगर सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.लगAाच्या वाढत्या खर्चाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणा:या कन्यादान योजनेसाठी 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कार्यवाही रखडल्याने भिल्लीस्थान टायगर सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.लगAाच्या वाढत्या खर्चाच्या पाश्र्वभूमीवर समाजातील गरीब घटकांनी सामूहिक विवाहासाठी पुढे यावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत 2004 पासून कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थीना 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना एकात्मिक आदिवासी प्रकल्पाकडून राबविली जाते. या योजनेसाठी संबंधित जोडपे आदिवासी अथवा त्यापैकी कुणीही एक आदिवासी असावा. याशिवाय जन्माचा अथवा शाळा सोडल्याचा दाखला, राज्याचा रहिवासी, तिसरे अपत्य नसल्याचा दाखला, जातीचा दाखला, बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक कायद्याचा 20 रुपयांचा स्टॅम्प अशी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्पामार्फत 2016 मध्ये साधारण 225 लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. त्यानंततर प्रकल्प अधिका:यांच्या बदल्या व दुस:या अधिका:यांकडील अतिरिक्त कार्यभारामुळे ही योजना वर्षभर रखडली होती. तथापि, या योजनेसाठी प्रकल्पाकडे पुन्हा 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ही प्रकरणे प्रकल्पाकडे पडून असल्याचे समजते. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी भिल्लीस्थान टायगर सेनेच्या पदाधिका:यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशा:यानंतर प्रकल्पाने तातडीने कार्यवाही करून आठ-दहा दिवसात कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची त्रुटी असल्याचे संबंधित अधिका:यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी भिल्लीस्थान टायगर सेनेचे अध्यक्ष राजन पाडवी, सादीक अन्सारी, विनोद पाडवी, मुकेश कोळी आदी पदाधिका:यांनी सहायक प्रकल्प अधिकारी ए.टी. मेटकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या या योजनेचा लाभ समाजातील गरजू जोडप्यांना मिळणार आहे.