शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

50 पैशांवरच आणेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:26 IST

नजरआणेवारी जाहीर : 856 खरीप गावांचा समावेश

ठळक मुद्देलागवडीच्या आधारावर काढला अंदाज जिल्ह्यातील दोन लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या खरीप पिकांच्या लागवडक्षेत्राच्या आधारे ही आकडेवारी जाहिर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि पेरणी करूनही उत्पादन न आलेल्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 886 महसूली गावांची पैसेवारी जाहिर केली आह़े या सर्व गावांमधील नजरअंदाज प्रशासनाने पैसेवारी जाहिर केली असून ती 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े जाहिर करण्यात आलेल्या आणेवारीनुसार नंदुरबार तालुक्यातील 145, नवापूर 165, तळोदा , 93, शहादा 160, अक्कलकुवा 194 आणि धडगाव तालुक्यातील 99 गावांमध्ये तलाठींनी नजर आणेवारी करत तसा अहवाल प्रशासनाकडे पाठवला होता़ विविध पिकांची स्थिती आणि पाऊस यांची पडताळणी करून ही पैसेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांनी यंदा कापूस, ज्वारी, बाजरी यासह तेलबिया आणि कडधान्य पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने प्रत्येक गावात 50 पैश्यांपेक्षा अधिक आणेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़ेनंदुरबार आणि शहादा तालुक्यात यंदा पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होत़े त्यामुळे या भागात दुष्काळी स्थिती असल्याचे शेतक:यांचे म्हणणे होत़े या स्थितीची योग्य पाहणी न करताच नजर पैसेवारी जाहिर करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े येत्या ऑक्टोबर महिन्यात सर्व गावांची अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े