शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पावसात सापडल्याने कुलीडाबर येथे २६ शेळ्यांचा मृत्यू

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: May 21, 2023 19:48 IST

आमदार राजेश पाडवी यांनी गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

मनोज शेलार नंदुुरबार: तालुक्यांतील कुलीडाबर येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळ व पावसामुळे २६ शेळ्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने पंचनामा केला असून आमदार राजेश पाडवी यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावपाड्यात शनिवारी सायंकाळी उशिरा वादळवाऱ्यासह पाऊस झाला होता. या मुसळधार पावसात सापडल्याने शेतात चरत असलेल्या २६ शेळ्यांचा मृत्यू झाला. गावातील पाशा रोडच्या वसावे यांच्या १९, मगन हान्या पाडवी यांच्या ४ तर विजय हुरमा वसावे यांच्या ३ अशा एकूण २६ शेळ्यांच्या मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी शेळ्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावकऱ्यांनी सामूहिक लाकडे एकत्रित करून सरण तयार करून त्यांना अग्निडाग देण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा केला आहे. आमदार राजेश पाडवी यांनी गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार