शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नंदुरबार जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप; आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:39 IST

जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.

रमाकांत पाटील

नंदुरबार : जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, येत्या आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आदिवासी आणि आयान या तीन साखर कारखान्यांनी एकूण १४ लाख ६४ हजार ७९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यात सर्वाधीक आयान शुगरने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप केले आहे. या शिवाय सीमावर्ती भागात असलेल्या दुर्गा, केदारेश्वर, गोवर्धन व श्रीकृष्ण खांडसरी उद्योगांनी जवळपास ११ लाख टन उस गाळप केला आहे.

सर्वाधिक दुर्गा खांडसरी उद्योगाने साडेचार लाख टन उसाचे गाळप केले आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, एक साखर कारखाना व दोन खांडसरी उद्योग सध्या सुरू आहेत. त्यांचा हंगामही आठवड्याभरात संपणार असल्याचे चित्र आहे.