शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नंदुरबार जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप; आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:39 IST

जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.

रमाकांत पाटील

नंदुरबार : जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, येत्या आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आदिवासी आणि आयान या तीन साखर कारखान्यांनी एकूण १४ लाख ६४ हजार ७९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यात सर्वाधीक आयान शुगरने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप केले आहे. या शिवाय सीमावर्ती भागात असलेल्या दुर्गा, केदारेश्वर, गोवर्धन व श्रीकृष्ण खांडसरी उद्योगांनी जवळपास ११ लाख टन उस गाळप केला आहे.

सर्वाधिक दुर्गा खांडसरी उद्योगाने साडेचार लाख टन उसाचे गाळप केले आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, एक साखर कारखाना व दोन खांडसरी उद्योग सध्या सुरू आहेत. त्यांचा हंगामही आठवड्याभरात संपणार असल्याचे चित्र आहे.