शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

By admin | Updated: October 12, 2015 00:15 IST

40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़

नंदुरबार : डोळ्यात अश्रू , चेह:यावर घामाच्या धारा, मनात संताप, अशा अवस्थेतील 40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़ तळोदा येथील कल्याणी बालसदनातील मुलांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू केलेला प्रवास अखेर रात्री साडेआठ वाजता नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर येऊन थांबला़ गावातील एकलव्य पुतळ्याखाली विसावलेल्या या मुलांची व्यथा समजून घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ग्रामस्थांनी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून त्यांना आधार दिला़

तळोदा येथून नंदुरबारकडे निघालेल्या या मुलांची आमलाड, दसवड फाटा, पिसावर, प्रकाशा फाटा, साखर कारखाना, लहान शहादे येथील नागरिकांनी विचारपूस करत त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंसह पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिल़े शनिवारी रात्री कोळदे गावात मुक्काम करणारे विद्यार्थी दुपारी एक वाजेर्पयत त्यांच्या मागण्यांवर कारवाई करण्याची मागणी करत होत़े

4रविवारी दुपारी मुलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या अधिका:यांनी पुढाकार घेतला़ त्यांनी मुलांची समजूत काढत सुविधा मिळतील असा विश्वास दिल्यानंतर एक वाजेनंतर मुले तळोद्याकडे खासगी वाहनाने गेली़

 

विद्याथ्र्यासोबत चर्चा

4रात्री जेवणाची व्यवस्था केल्यानंतर कोळदे ग्रामस्थांनी या विद्याथ्र्याची झोपण्याची व्यवस्था जवळच्या सामाजिक सभागृहात केली होती़ रात्रीच्या गावात मुक्कामी असलेल्या विद्याथ्र्याची भेट घेण्यासाठी नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकत्र्यानी भेटी देऊन माहिती जाणून घेतली़ रविवारी सकाळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हिरा पाडवी, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क़ेजी़पवार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी जी़क़ेवळवी, प्रा़ ईश्वर धामणे, कोळदे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष नथ्थू वळवी, अंबरसिंग परदेशी, आनंद गावीत यांच्यासह जय आदिवासी ब्रिगेडच्या कार्यकर्ते उपस्थित होत़े त्यांनी विद्याथ्र्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़

बाहेर गावी असल्याने नेमके काय झाले, याची अजूनही माहिती नाही़ बालसदन गृहातील मुलांना सर्व प्रकारच्या सोयी दिल्या जात आहेत़ गेल्या 20 वर्षापासून हे कार्य सुरू आह़े मुलांना पोटभर जेवण दिले जात़े त्यांची प्रगती आणि शिक्षणासाठी संस्था कायम आग्रही असत़े त्यांचे हे हक्काचे घर आह़े, आणि या घरात त्यांना कायमच योग्य न्याय दिला आह़े ही घटना मनाला चटका लावणारी आह़े

-वंदना तोरवणे, संचालिका, कल्याणी बालसदनगृह, तळोदा

चांगले जेवण मिळत नसल्याने विद्याथ्र्याची आबाळ होत आह़े बालगृहाचे कर्मचारी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, आत्मविश्वास खचेल या भाषेत बोलतात़ यामुळे विद्यार्थी कायम भीतीत असतात़

-विलास डुमकुळ, विद्यार्थी