शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

नंदुरबारातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा होणार कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 12:47 IST

कजर्माफी योजना : व्याजमाफीचा निर्णयामुळे दिलासा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : कजर्माफीस पात्र ठरलेल्या  शेतक:यांचे जून 2016 ते जुलै 2017 या एक वर्षाचे व्याज देखील माफ झाल्याने जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा कोरा होणार आहे. दरम्यान, कजर्मुक्तीस पात्र असलेले परंतु पूर्वी योजनेत ऑनलाईन अर्ज न केलेल्या शेतक:यांना 31 मार्चची शेवटची मुदत  असून आतार्पयत दीड हजार शेतक:यांनी अर्ज केल्याचे समजते.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कजर्मुक्ती जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल 2009 ते मार्च 2016 र्पयत उचल केलेल्या पीक मध्यममुदत कर्जाची जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम दीड लाखार्पयत कजर्माफीस  पात्र धरण्यात आली आहे. तसेच पीक मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखार्पयतची थकबाकी असलेल्या शेतक:यांसाठी एकवेळ समझोता योजना जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची किमान दीड लाखार्पयत रक्कम पात्र करण्यात आलेली आहे. परंतु या कालावधीतील रक्कमेवर राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांनी व्याजाची अकारणी केली होती. त्यामुळे कजर्माफीस पात्र असूनही अशा शेतक:यांचा सातबारा नील झाल्याचे दिसून येत नव्हते. ही बाब लक्षात घेता शेतक:यांमध्ये ओरड होती. त्यामुळे शासनाने नुकताच अध्यादेश काढून जिल्हा बँका व विकासो संस्थांनी व्याज अकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.22 हजार शेतकरीजिल्ह्यात या निर्णयाचा 22 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना लाभ होणार आहे. यापैकी 80 टक्के शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार होते तर 20 टक्के शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या अद्यापही अनेक खातेदार शेतक:यांना कजर्माफीची प्रतिक्षा कायम आहे. उर्वरित शेतक:यांसाठी..कजर्माफी योजनेत पात्र असतांनाही मुदतीत ऑनलाईन अर्ज न करू शकणा:या शेतक:यांना 31 मार्च ही शेवटची मुदत अर्ज भरण्यासाठी देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतक:यांचा अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतक:यांना त्याची माहितीच नसल्याचे चित्र तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेवटच्या काही दिवसात तरी याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त शेतक:यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रय} करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तांत्रिक अडथळे..महाईसेवा केंद्रात या योजनेअंतर्गत मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असतांनाही अनेक ठिकाणी मात्र शेतक:यांची अडवणूक केली जात आहे. कधी तांत्रिक अडथळे अर्थात इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याचे दाखविले जात आहे. तर कधी संबधीत साईटच ओपन होत नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.