शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

नंदुरबारातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा होणार कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 12:47 IST

कजर्माफी योजना : व्याजमाफीचा निर्णयामुळे दिलासा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : कजर्माफीस पात्र ठरलेल्या  शेतक:यांचे जून 2016 ते जुलै 2017 या एक वर्षाचे व्याज देखील माफ झाल्याने जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा कोरा होणार आहे. दरम्यान, कजर्मुक्तीस पात्र असलेले परंतु पूर्वी योजनेत ऑनलाईन अर्ज न केलेल्या शेतक:यांना 31 मार्चची शेवटची मुदत  असून आतार्पयत दीड हजार शेतक:यांनी अर्ज केल्याचे समजते.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कजर्मुक्ती जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल 2009 ते मार्च 2016 र्पयत उचल केलेल्या पीक मध्यममुदत कर्जाची जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम दीड लाखार्पयत कजर्माफीस  पात्र धरण्यात आली आहे. तसेच पीक मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखार्पयतची थकबाकी असलेल्या शेतक:यांसाठी एकवेळ समझोता योजना जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची किमान दीड लाखार्पयत रक्कम पात्र करण्यात आलेली आहे. परंतु या कालावधीतील रक्कमेवर राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांनी व्याजाची अकारणी केली होती. त्यामुळे कजर्माफीस पात्र असूनही अशा शेतक:यांचा सातबारा नील झाल्याचे दिसून येत नव्हते. ही बाब लक्षात घेता शेतक:यांमध्ये ओरड होती. त्यामुळे शासनाने नुकताच अध्यादेश काढून जिल्हा बँका व विकासो संस्थांनी व्याज अकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.22 हजार शेतकरीजिल्ह्यात या निर्णयाचा 22 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना लाभ होणार आहे. यापैकी 80 टक्के शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार होते तर 20 टक्के शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या अद्यापही अनेक खातेदार शेतक:यांना कजर्माफीची प्रतिक्षा कायम आहे. उर्वरित शेतक:यांसाठी..कजर्माफी योजनेत पात्र असतांनाही मुदतीत ऑनलाईन अर्ज न करू शकणा:या शेतक:यांना 31 मार्च ही शेवटची मुदत अर्ज भरण्यासाठी देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतक:यांचा अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतक:यांना त्याची माहितीच नसल्याचे चित्र तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेवटच्या काही दिवसात तरी याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त शेतक:यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रय} करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तांत्रिक अडथळे..महाईसेवा केंद्रात या योजनेअंतर्गत मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असतांनाही अनेक ठिकाणी मात्र शेतक:यांची अडवणूक केली जात आहे. कधी तांत्रिक अडथळे अर्थात इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याचे दाखविले जात आहे. तर कधी संबधीत साईटच ओपन होत नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.