शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

‘अवघड क्षेत्रा’मधून गावे वगळल्याने 125 शिक्षक संकटात

By admin | Updated: April 27, 2017 18:19 IST

धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील काही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े

ऑनलाइन लोकमतअक्कलकुवा, जि. नंदुरबार, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी  शासनाने शिक्षक बदल्यांमध्ये अवघड क्षेत्र म्हणून निर्धारित केलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील काही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यामुळे 125 शिक्षक टांगणीला लागले असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आह़े दोन्ही तालुक्यातील काही गावे अवघड क्षेत्रातून वगळण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवघड क्षेत्रातून गावे वगळून तेथील शैक्षणिक प्रगतीवर बंधने आणण्याचा हा प्रयत्न आह़े अक्कलकुवा तालुका हा अतीदुर्गम भाग असल्यामुळे अनेकवेळा शिक्षक वर्गाचे हाल होत असतात़ तालुक्यातील काही द:याखो:यातील गावांकडे जाण्याचा रस्ता, वीज नाही़ याठिकाणी ज्ञानदानाचे अनमोल कार्य करण्यासाठी जाणा:या शिक्षकांना असंख्य संकटांना तोंड द्यावे लागत़े त्यामुळे त्यांच्या बदल्यांबाबत अवघड आणि साधारण अशी केलेली क्षेत्र विभागणी योग्य आह़े सर्वसाधारण सभेत दोन्ही तालुक्यातील काही गावे वगळण्याबाबत घेण्यात येणारा निर्णय हा पूर्ण विचाराअंती घेतलेला नसल्याने त्यावर फेरविचार करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आह़े तालुक्यातील 125 शिक्षकांच्या या समस्येवर मार्ग न काढल्यास येत्या काळात शिवसेना पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी दिला आह़े ग्रामविकास विभागाने धडगाव आणि अक्कलकुवा हे दोन तालुके 100 टक्के अवघड क्षेत्रात समाविष्ट केले होत़े सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन शहरी भाग तसेच रस्त्यालगतची मोठी गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता़