शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

धमार्बादेत महिलेचा गळा चिरुन खून; दहा दिवसांनंतर घटना आली उघडकीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:10 IST

दहा दिवसापूर्वी घटना घडुनही याची शेजारच्या कोणालाही भणक कशी लागली नाही़ ?

ठळक मुद्देखुनानंतर घराला कुलूप ठोकून आरोपी पसार  

धमार्बाद (जि़नांदेड) : शहरातील सरस्वतीनगर येथील रहिवासी महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना तब्बल दहा दिवसानंतर उघडकीस आली आहे़ सदर महिलेचा मृतदेह चटईवर टाकून  तसेच घराला बाहेरुन कुलूप लावून आरोपी पसार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते़ याप्रकरणी धमार्बाद पोलिसात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. 

धमार्बाद शहरातील सरस्वती नगरातील महिला सुनीताबाई ऊर्फ मालनबाई नागोराव सूर्यवंशी (५५) या महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने सदर महिलेचा मृतदेह घरातील चटईवर टाकून दरवाजाला बाहेरून कुलुप लावून पलायन केले. ही घटना २९ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत घडल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे़ तब्बल १० दिवसानंतर दुर्गंधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक विजय पोवार, उपविभागयी पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहा़पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, अनिल सनगले, गणेश कराड आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मयताची मुलगी वैशाली संजय शर्मा (रा.खोब्रागडे नगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धमार्बाद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून्याला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हानदहा दिवसापूर्वी घटना घडुनही याची शेजारच्या कोणालाही भणक कशी लागली नाही़ घराकडे दहा दिवसात कोणीही कसे फिरकले नाही, यासह विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून, खून्याचा शोध लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे आहे़ दरम्यान, तपासासाठी श्वानपथकाला तसेच फिंगर प्रिंट तज्ञांच्या चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आरोपीला पकडण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास पोलिस निरीक्षक तथा तपास आधिकारी सोहन मांचरे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिसMurderखून