शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 12:15 IST

सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

अर्धापूर (नांदेड) : खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या गणपतनगर येथील चिमुकल्याचा तब्बल ३८ तासानंतर कॅनॉलमध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वराज संतोष पानपट्टे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

अर्धापूर शहरातील तामसा रोडवरील, गणपत नगर येथील स्वराज संतोष पानपट्टे हा ७ वर्षीय चिमुकला बुधवारी सायंकाळी ६:०० वाजता घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. बराच वेळानंतरही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. शेवटी नातेवाईकांनी अर्धापूर पोलीस प्रशासनाला चिमुकला हरवल्याची माहिती दिली. 

पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी लागलीच शोध कार्य सुरु केले. दरम्यान, आज सकाळी ८:१५ वाजता वसमत फाटा महामार्ग चौकीच्यामागे असलेल्या कॅनॉलमध्ये स्वराजचा मृतदेह आढळून आला. तब्बल ३८ तासानंतर स्वराजचा मृतदेह सापडल्याने त्याची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे,पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे यांच्या सह पंडितराव लंगडे, रेणूक राऊत, कृष्णा लंगडे यांच्यासह अनेकांनी स्वराजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड