शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किनवटमध्ये एकाला अस्वलाला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:24 IST

दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोधडी (ता.किनवट) : दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.वनपरिक्षेत्र अधिकारी एम़एम़ जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदल भिकू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान अस्वल पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचा-यांनी भेट देवून गावक-यांच्या मदतीने जाळीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले.पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़इरफान शेख (दिग्रस) व डॉ़तांबारे यांनी शवविच्छेदन केले़ त्यानंतर थारा येथील वनपाल आऱ एऩ सोनकांबळे, माल्लेवार, तोटावार, वनरक्षक कांबळे, काळे, कोरडे, गावकºयांच्या उपस्थितीत मयत अस्वलावर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.शनिवारी दुपारी दोन अस्वले खेळत असताना विहिरीत पडले, यातील एक जण पाण्यात बुडून तळाला गेला, तर दुसरा वर कपारीत होता.दुस-याला त्याच दिवशी बाहेर काढण्यात आल्यानंतर तो जंगलात पळून गेला. मात्र तळाला गेलेला अस्वल दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. दोघांच्या झटापटीतच तो पडला का किंवा पाणी पिण्यासाठी पडला? त्यावर काही विषप्रयोग तर झाला नाही ना ? आदी प्रश्न विचारले जात आहेत. जिवंत अस्वलाला बाहेर काढताना उपस्थित एकालाही तळाचा अस्वल दिसला नाही का? असेही विचारले जात आहे.काय म्हणतो उत्तरीय तपासणी अहवाल?मृत अस्वलाने मध खाल्ले होते, याशिवाय बोरही त्याच्या पोटात आढळले. विहिरीतील पाणी जास्त प्रमाणात पोटात गेल्याने अस्वलाचा मृत्यू झाला- डॉ. शेख इरफान, पशू वैद्यकीय अधिकारी, दिग्रस