शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नांदेड महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड ...

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीत शेतकरी चोहोबाजूंनी पिचलेला असून, त्यात खतांची ही दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. एका हाताने शेतकऱ्यांना मदत म्हणून ५०० रुपये द्यायचे आणि खत, डिझेल या शेतीउपयोगी वस्तूंच्या किमती वाढवून १००० रुपये त्याच्या खिशातून काढायचे असे दुट्टपी धोरण आता केंद्र सरकारने बंद करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांना देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना प्रदेश पदाधिकारी मंगलताई निमकर, डॉ. रेखा पाटील चव्हाण, मंगल धुळेकर, सुमती व्याहाळकर, अनिता हिंगोले, महिला जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, तसेच जेसीका शिंदे, शाहीन समदानी, पुनीता रावत, सुनंदा देशमुख, पद्मा झम्पलवाड, सीमा राठोड, जयश्री जैस्वाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या