शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नांदेड महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड ...

यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीत शेतकरी चोहोबाजूंनी पिचलेला असून, त्यात खतांची ही दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. एका हाताने शेतकऱ्यांना मदत म्हणून ५०० रुपये द्यायचे आणि खत, डिझेल या शेतीउपयोगी वस्तूंच्या किमती वाढवून १००० रुपये त्याच्या खिशातून काढायचे असे दुट्टपी धोरण आता केंद्र सरकारने बंद करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांना देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना प्रदेश पदाधिकारी मंगलताई निमकर, डॉ. रेखा पाटील चव्हाण, मंगल धुळेकर, सुमती व्याहाळकर, अनिता हिंगोले, महिला जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, तसेच जेसीका शिंदे, शाहीन समदानी, पुनीता रावत, सुनंदा देशमुख, पद्मा झम्पलवाड, सीमा राठोड, जयश्री जैस्वाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या