शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

मापात पाप अन् शेतकऱ्याला ताप; कापूस खरेदी करताना व्यापाऱ्याकडून वजनकाट्यात फेरफार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:56 IST

काट्यातील ही फेरफार गजानन मेश्राम या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देप्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचा साधारणता दहा किलो कापूस अधिक जात होता.

नांदेड : माहूर तालुक्यातील अंजनी येथे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना इलेक्ट्राॅनिक वजनी काट्यात फेरफार करून मापात पाप केले. एक क्विंटल कापसाच्या मागे साधारणता १० किलो कापूस जास्त घेऊन शेतकऱ्यांना ११ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कृषी कायद्याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरू आहे. त्यात शेत मालाला भावही मिळत नाही. त्यामुळे मागेल त्या व्यापाऱ्याकडे शेतकरी आपला माल घेऊन जात आहेत. अंजनी येथील शेतकऱ्यांनी रबी हंगामातील कापूस विक्रीसाठी आणला होता. यावेळी व्यापाऱ्याने त्यांना योग्य भाव देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कापूस खरेदी केला. त्यासाठी इलेक्ट्राॅनिक काट्याचा वापर करण्यात आला; परंतु काट्यात त्यासाठी फेरफार करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचा साधारणता दहा किलो कापूस अधिक जात होता. अशाप्रकारे व्यापाऱ्याने जवळपास ९०० क्विंटल कापूस खरेदी केला; परंतु काट्यातील ही फेरफार गजानन मेश्राम या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वणवण सुरूचपरतीच्या पावसाने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन, मूग, उडीद यासह हातात असलेली पीके वाया गेली आहेत. त्यात आता पांढऱ्या सोन्याने कसा बसा हातभार लावला होता. परंतु त्यालाही भाव पाडून मागण्यात येत आहेत. बाजारपेठेत हा कापूस विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अशाप्रकारे लुट करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे इलेक्ट्रानिक काटे आहेत. त्यामुळे या सर्व काट्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी व्यापार्यांनी अशाप्रकारे काट्यात फेरफार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीNandedनांदेड