शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तेलंगणात जाण्यासाठी आता संवाद यात्रा, नांदेडच्या गावांत चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 06:20 IST

नांदेडच्या सीमावर्ती गावांमध्ये चळवळ

लोकमत न्यूज नेटवर्क बिलोली (जि. नांदेड) : सुविधा मिळत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील गावांतील नागरिकांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बिलोली तालुक्यात संवाद यात्रेचे नियोजन सुरू झाले आहे. या यात्रेची तारीख निश्चित झाली नसली, तरी ही चळवळ वाढणार असल्याचे परिस्थितीवरून दिसत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील गावांमधून तेलंगणात समावेश करण्याची मागणी होत आहे. या अनुषंगाने कृती समितीची स्थापन करण्यात आली आहे. देगलूर, बिलोली मतदारसंघातील तेलंगणा सीमेवर असलेल्या गावांचा स्वातंत्र्यानंतरही विकास झाला नाही. तेलंगणातील शेती, रस्ते, शासनाच्या योजना, मोफत वीज, पाण्याची सुविधा पाहता, धर्माबाद तालुक्यातील २२ गावांच्या सरपंचांनी २०१८-१९ मध्ये मोठे आंदोलनही केले होते. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे तेलंगणात समावेशाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला जात आहे. यासाठी लवकरच संवाद यात्रा काढली जाणार असून, त्यानंतर चळवळ अधिक आक्रमक केली जाईल, असे येसगी येथील माजी सरपंच गंगाधर प्रचंड यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNandedनांदेड