शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रिक्षाचालकांचे अनुदान बँकांकडून कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षाचालकांना आधार लिंक, बँक लिंक व ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दीड हजार रुपये अनुदान बँक ...

मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षाचालकांना आधार लिंक, बँक लिंक व ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दीड हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा हाेत आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊनमुळे अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत. कर्ज थकले आहेत. अशा खात्यांतील जमा झालेले अनुदान अनेक बँका मिनिमम बॅलन्स चार्जच्या नावाखाली अनुदानातील रक्कम कमी करीत आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना सरकारने दिलेले पैसे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांत शहरातील दोन हजार ७०० ऑटो रिक्षा परवानाधारकांनी अर्ज भरले आहेत; तर ४४० जणांचे अर्ज रद्द केले आहेत. रिक्षाचालकांकडून परवाना घेताना शासन १० हजार रुपये घेते. त्यावेळेस कोणतीही अडचण नसते. मात्र आता दीड हजार रुपयांसाठी परवाना, आधार कार्ड गरजेचे केले आहे. त्यातच आता बँकेकडूनही अनुदानाची रक्कम दिली जात नसल्याने रिक्षाचालकांत असंतोष निर्माण झाला आहे. वेबसाईट सुरळीत नसल्यामुळे अर्ज भरताना परमिटधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्या परवानाधारकांचे अर्ज ऑनलाईन भरले नाहीत, अशांचे ऑफलाईन अर्ज घ्यावेत, तसेच बँकेकडून होणारी कपात थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रिक्षा कृती समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष एम. एस. रहेमान, अहेमद बाबा, इस्माईल खान, मुखीद पठाण, गंगाधर गायकवाड उपस्थित होते.