शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

खंडीत पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा मिळवून द्या : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST

जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण ७ लक्ष ५६ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५ लक्ष १३ ...

जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण ७ लक्ष ५६ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५ लक्ष १३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला. या विम्यापोटी एकूण ६३० कोटी रुपये कंपन्यांकडे शेतकरी व शासनामार्फत जमा करण्यात आले.

प्रतिकुल हवामान परिस्थिती अर्थात मिडसिझन ॲडव्हर्सिटी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम विमा कंपन्यांनी द्यावी, असे शासननिर्णयात म्हटले आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात २६ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत तब्बल २२ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्याचा प्रतिकूल परिणाम सर्वच पिकांवर झाला. ५० टक्क्यांपेक्षा जास्तीचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसते तसा सर्व्हे सुध्दा करण्यात आला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आगाऊ पीकविमा मिळवून देण्यासाठी त्यासंबंधीची अधिसूचना निर्गमित करावी. जेणेकरून शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडण्यात येईल. अशी सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनास दिली आहे.