शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

केवळ देखावा न करता मनापासून वृक्षलागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. ...

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

डॉ. किन्हाळकर म्हणाल्या की, संकटं कधीच एकटी येत नाहीत. अनेक अडचणी, संकटे हातात हात घालून येतात. इतर संकटांच्या वेळी आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून धीर देऊ शकत होतो ,परंतु आता असं करता येणार नाही, हा एक मोठा फरक सांगता येईल. कोरोनाने आपल्याला स्पर्शाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, नातेसंबंधांचे महत्त्व, शिस्तीचे महत्त्व, निसर्ग समृद्धीचे महत्त्व, स्वत्व शोधण्याचं महत्त्व शिकविले आहे. आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहता आले पाहिजे. गरजा आणि अपेक्षा, हाव यांच्यातील सीमारेषा समजून घेऊन, गरजा सीमित करून जगणं आवश्यक असल्याचे जाणीवपूर्वक स्वतःला शिकवावे लागेल. हे करण्यासाठी मनाचा व्यायाम अतिशय आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. प्रश्नोत्तरांच्या भागात श्रोत्यांच्या काही शंकांचे निरसन त्यांनी केले.

प्रारंभी संस्कार भारती ध्येय गीत मानसी कुलकर्णी-देशपांडे यांनी सादर केले. डॉ. किन्हाळकर यांचा परिचय जयंत वाकोडकर यांनी करून दिला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुवर्णा कळसे यांनी केले. आभार दीप्ती उबाळे यांनी मानले. तांत्रिक बाजू नेहा देशपांडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, अभय शृंगारपुरे, डॉ. जगदीश देशमुख, डॉ. प्रमोद देशपांडे, अंजली देशमुख, आदींनी परिश्रम घेतले.