शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

केवळ देखावा न करता मनापासून वृक्षलागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. ...

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

डॉ. किन्हाळकर म्हणाल्या की, संकटं कधीच एकटी येत नाहीत. अनेक अडचणी, संकटे हातात हात घालून येतात. इतर संकटांच्या वेळी आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून धीर देऊ शकत होतो ,परंतु आता असं करता येणार नाही, हा एक मोठा फरक सांगता येईल. कोरोनाने आपल्याला स्पर्शाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, नातेसंबंधांचे महत्त्व, शिस्तीचे महत्त्व, निसर्ग समृद्धीचे महत्त्व, स्वत्व शोधण्याचं महत्त्व शिकविले आहे. आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहता आले पाहिजे. गरजा आणि अपेक्षा, हाव यांच्यातील सीमारेषा समजून घेऊन, गरजा सीमित करून जगणं आवश्यक असल्याचे जाणीवपूर्वक स्वतःला शिकवावे लागेल. हे करण्यासाठी मनाचा व्यायाम अतिशय आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. प्रश्नोत्तरांच्या भागात श्रोत्यांच्या काही शंकांचे निरसन त्यांनी केले.

प्रारंभी संस्कार भारती ध्येय गीत मानसी कुलकर्णी-देशपांडे यांनी सादर केले. डॉ. किन्हाळकर यांचा परिचय जयंत वाकोडकर यांनी करून दिला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुवर्णा कळसे यांनी केले. आभार दीप्ती उबाळे यांनी मानले. तांत्रिक बाजू नेहा देशपांडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, अभय शृंगारपुरे, डॉ. जगदीश देशमुख, डॉ. प्रमोद देशपांडे, अंजली देशमुख, आदींनी परिश्रम घेतले.