शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, तुरीवर जात आहेत वाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ...

यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी सर्वच पीक हातचे गेले. कडाक्याच्या थंडीत तूर पीक बहरले होते. उत्पादन चांगले होईल, अतिपावसाने झालेली नुकसान तूर भरून काढेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र, अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव हिमायतनगर तालुक्यातील सर्वच भागात झाल्याने उभी तूर वाळून जात आहे. या रोगावर सध्या उपायोजना होत नसल्याने चांगल्या स्थितीत तुरीचे पीक आले असताना मर रोगामुळे हिरावून नेत आहे. यंदा खरिपातील सर्वच पिकांनी दगाफाटा दिल्याने पेरणी खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

कृषी क्षेत्रातील जानकारांच्या मते मर रोग फुले येण्यापूर्वीच आला तर १०० टक्के नुकसान होते, तसेच शेंगा झाडावर पक्व होत असताना रोग आल्यास उत्पादनात ३० टक्के घट होत असते. आजघडीला तूर पीक फुलोरा व कोवळ्या शेंगा धारणेच्या मोसमात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.