शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

२६ दिवसांपासून निर्जळी, टँकरचा आर्थिक भुर्दंड; संतप्त नागरिक धडकले जिल्हा कचेरीवर

By श्रीनिवास भोसले | Updated: May 18, 2024 21:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून भागात पाणीपुरवठा करण्याचे दिले आश्वासन

नांदेड: शहरातील लगत असलेल्या वाडी बु.हद्दीत गेल्या २६ दिवसांपासून निर्जळी आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून वाडी बु.भागात पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून वाडी बु.ची ओळख आहे. शहरानजीक असल्यामुळे झपाट्याने या भागात लोकवस्ती वाढत आहे. ग्रामपंचायतीला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर वाडीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. गेल्या २६ दिवसांपासून वाडी भागात नळाला थेंबभर पाणी आले नाही.

या भागातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना मनपाने पाणीपुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हजारो रुपये मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर टँकरसाठी पैसे नसलेल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे वाडी बु.भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी वाडी ग्रामपंचायतीकडे असलेली थकबाकी वसूल करण्याबाबत मनपाशी चर्चा करणार असून सोमवारपासून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस.एम.भांगे, सागर मेदकर, प्राचार्य राम जाधव, डॉ.दिलीप शिंदे, एस.व्ही.नळगे, पवन सगरळे, सूरज सगरळे, मोहित मेश्राम, योगेश कटके, अमोल गवळी, उषाताई मेदकर, सुनीता दासरे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेड