शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नांदेड स्वच्छतेचा आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:04 IST

ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकचरा विलगीकरणही होईनानागरिकांनाच मनपाने दिला कठोर कारवाईचा इशारा

नांदेड : शहरात दरमहा एक ते सव्वाकोटी खर्च करुन स्वच्छता केली जात आहे. मात्र ही स्वच्छता करताना कचऱ्या विलगीकरण केले जात नाही. ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरात क्षेत्रिय कार्यालय १ ते ६ अंतर्गत घरोघरी घनकचरा संकलन करणे, वाहतूक करणे, रस्ते झाडणे, नाली काढणे, नाल्यातील काढलेला कचरा उचलणे व डंपींग ग्राऊंड येथे नेऊन टाकण्याचे आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास देण्यात आले आहे. मात्र आजघडीला घरोघरी कचरा संकलित करण्याचे काम कोणत्याही प्रभागात होत नाही. रस्ते सफाई, नाले सफाईचे कामेही अशी-तशीच होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. मागील दोन महिन्यात शहरातील अस्वच्छतेमुळे डेंगू, टाईफाईड आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. यासाठी डास हा घटक मुख्यत: कारणीभूत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रुटमॅप तयार करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र हा रुटमॅप आजघडीला तरी केवळ कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात कचरा उचलण्यासाठी कोणताही रुटमॅप नियमित आणि वेळेवर होत नाही. त्यातच घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याच्या अटीचे पालनही अद्याप ठेकेदाराकडून झाले नाही. एकूणच दरमहा एक ते सव्वा कोटी रुपये खर्चून होत असलेली स्वच्छता ही प्रत्यक्षात होत आहे की कागदावरच होत आहे याकडे लक्ष देण्यास मनपा अधिकारी मात्र कमी पडत आहेत.शहरात स्वच्छतेचा जागरही कागदावरचमहापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ शहर, सुंदर शहरचा नारा दिला आहे. प्रत्यक्षात शहर स्वच्छतेच्या दृष्टीने घराघरातून कचरा संकलन करणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेकेदाराचीही ती मुख्य जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात घराघरातून कचरा नेला जात नाही. नागरिकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा एकत्र केला जातो. त्यात विलगीकरणाचा कोणताच भाग नसल्याचे स्पष्ट आहे. शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. हे चाळीस पथनाट्य नेमके कुठे झाले? हाही संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान