शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...तर मोदींनी व्यापाऱ्यांना घेऊन सीमेवर जावे : राज ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:15 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले

नांदेड : मोदींच्या मनात देशाच्या जवानांबद्दल आदर नाही, त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांमध्ये अधिक साहस असते असे ते बोले आहेत. आता व्यापाऱ्यांना घेऊनच त्यांनी सीमेवर जावे असा टोला राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदींना लगावला. 

मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा नांदेड येथे होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे नांदेडकरांशी संवाद साधत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सतत इलेक्शन मोड मध्ये असतात. मात्र  पाच वर्षात ते बोललेच खूप केलं काहीच नाही. मोदींच्या सभेत काळे कपडे घातलेल्या ना बाहेर काढले जाते, त्यांना एवढी भीती का आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

जवानांच्या नावावर मते का मागत आहातमोदी आता जवानांच्या नावावर मते का मागत आहेत, विकास कामावर का बोलत नाहीत. देशभरात लागू केलेल्या योजनांबद्दल ते आता बोलत नाहीत, नोटबंदी नंतर 5 कोटींचा रोजगार गेला, परंतु हे सर्व विषय सोडून दिलेत, मी बोललो होतो निवडणूक जवळ आली की मोदी युध्द सदृश परिस्थिती निर्माण करतील, मोदीला पर्याय राहणार नाही अन तसेच झाले. 

मोदींनी केसाने गळा कापला ज्या माणसावर आपण विश्वास टाकला, त्याने केसाने गळा कापला. देशातील लोकांना जी स्वप्न दाखविण्यात आली ती खोटी होती, गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले होते अन आता वेगळाच माणूस समोर दिसतोय अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019