शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

‘मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकली पाहिजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:50 IST

जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे

नांदेड : जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे तरच मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकेल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय कार्यालय लातूरच्या वतीने पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात बोलत होते. कुलगुरु डॉ. वाघमारे म्हणाले, जागतिकीकरणामुळे स्थानिक भाषांचा होत असलेला लोप आणि मराठी भाषकांची उदासीनता याबद्दल चिंता व्यक्त करुन वाढत्या स्थलांतरामुळे आपण आपल्या भाषेपासून तुटत चाललो आहोत, ही बाब निदर्शनास आणून दिली.यावेळी परिसंवादात प्रा. डॉ. अनंत राऊत आणि प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य आर.एम. जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी तर आभार प्रा. कल्पना जाधव यांनी मानले.

टॅग्स :nanded-pcनांदेडJanardan Waghmareजनार्दन वाघमारेmarathiमराठी