शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:31 IST

मतदान यंत्र बंद पडण्याबरोबरच व्हीव्हीपॅट संदर्भातही तांत्रिक अडचणी येत आहेत

नांदेड : विधानसभेसाठी मतदानास सोमवारी सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला़  नांदेडसह अनेक ठिकाणी पावसामुळे  सुरुवातीचा काही वेळ मतदानात अडथळे आले असले तरी सकाळी ९ नंतर सर्वत्र मतदानाने वेग घेतलेला आहे़ दरम्यान, मतदान यंत्र बंद पडण्याबरोबरच व्हीव्हीपॅट संदर्भातही तांत्रिक अडचणी येत आहेत

या संदर्भात काँगे्रसच्या वतीने मराठवाड्यातून दुपारपर्यंत सुमारे ७५ तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत़ तर राज्यभरातून २२१ तक्रारी आयोगाकडे काँग्रेसने केल्या आहेत़ यामध्ये सर्वाधिक १३ तक्रारी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाबद्दलच्या आहेत़ तर नांदेड दक्षिणमधून १०, नांदेड उत्तर ९, भोकर, हदगाव, परतूर आणि पाथरी या मतदारसंघातून प्रत्येकी ५, जालना आणि लातूर शहर मतदारसंघातून प्रत्येकी ४, वैजापूरमधून ३ तर हिंगोली, पैठण, फुलंब्री या मतदारसंघातून प्रत्येकी एक तक्रार आयोगाकडे गेली असून औसा, किनवट, मुखेड, तुळजापूर या मतदारसंघातून प्रत्येकी १ तक्रार काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत़ याच पद्धतीने राज्यभरातून १२१ तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहितीही काँग्रेसच्या सूत्रांनी दिली़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमkinwat-acकिनवटpaithan-acपैठणpathri-acपाथरीbhokar-acभोकर