शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

खून प्रकरणात तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:41 IST

शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़

नांदेड : शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़ या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला़९ मार्च २०१७ रोजी जयभीमनगर भागात रात्री दहा वाजेच्या सुमारास आतिष ऊर्फ अक्षय गौतम वाघमारे (रा़ आंबेडकर नगर), अनिकेत ऊर्फ चिकू संदीप कांबळे व निहाल ऊर्फ शेट्टी विनायक पाईकराव हे तिघेजण मारोती जोंधळे या तरुणाला बेदम मारहाण करीत होते़ त्याचवेळी बुद्धभूषण कांबळे व अजय चित्ते हे दोघे जण भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते़ यावेळी आरोपी निहाल पाईकराव याने आमचे भांडण सोडविण्यास तू का मध्ये पडला असे म्हणून खंजीरने अजय चित्ते याच्यावर वार केला़ अजयने हा वार चुकविला़ त्यानंतर अनिकेत कांबळे याने अजयला पकडून ठेवले तर अक्षय वाघमारे व निहाल पाईकराव या दोघांनी अजयवर खंजीरने वार केले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी अजयचा मृत्यू झाला़ याप्रकरणी बुद्धभूषण कांबळे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात न्या़ एस़एसख़रात यांनी ११ साक्षीदार तपासल्यानंतर अक्षय वाघमारे, अनिकेत कांबळे व निहाल पाईकराव या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ यदूपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप