शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दुषित पाण्यामुळे बोळेगावात कावीळची साथ; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:46 IST

येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेडकडे जाताना दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : उपचारासाठी रूग्ण शिवनखेडात

लोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी : येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेडकडे जाताना दिसत आहेत.बिलोली तालुक्यात सगरोळीपासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याच्या प्राशनाने २० ते २५ हून अधिक लोकांना कावीळ या रोगाची लागण झाल्याने ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. मागील तीन महिन्यांत कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसांत केशव गंगाधर एकंमवार (वय २७), सायबू संतुका गोणेकर (वय ५२) हे दोघे नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारादरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत. ही साथ कावीळचीच असून दूषित व रासायनिक मिश्रीत गोडतेल खाण्याने व दूषित पाणी पिल्याने होत असल्याचे रूग्णांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. या दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना चाचणी झाल्याचे दिसत नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

  • मागील तीन महिन्यात कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसात केशव गंगाधर एकंमवार (वय २७ वर्षे), सायबू संतूका गोणेकर (वय ५२ वर्षे) या दोघांचा नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारा दरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत.

पाण्याची तपासणी दोन वर्षांपासून नाहीया दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असून गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले असले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना तपासणी झाल्याचे दिसत नाही़ त्यामुळे या प्रश्नावर प्रशासन गांभीर्याने घेण्यास तयार नाही़ या भागातील लोकप्रतिनिधीही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत़प्रशासनाने येथील शुद्ध पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे़२५ जणांना कावीळबिलोली तालुक्यातील सगरोळीपासून दोन कि़ मी़ अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कावीळच्या साथीने ग्रामस्थ वैतागले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यwater pollutionजल प्रदूषणhospitalहॉस्पिटल