शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार

By शिवराज बिचेवार | Updated: October 4, 2023 17:54 IST

रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार?

नांदेड : शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एकाच दिवशी २४ मृत्यू झाल्यानंतर सरकारने त्यातून काही तरी बोध घेऊन सुधारणा करण्याची अपेक्षा होती. परंतु सरकारने अनास्था दाखविली. त्यामुळे रुग्णालयात आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार हे बुधवारी नांदेडात आले होते. दुपारी यांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, हाफकिनला कोट्यवधी रुपये देऊन ठेवले होते. परंतु त्यांनी औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे प्राधिकरण नेमण्यात आले. परंतु त्यांच्याकडूनही गेल्या आठ महिन्यांपासून औषधी आली नाही. रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार? ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. सफाई कामगारांचे टेंडर मुंबईवरून तीन वेळेस रद्द होते. मनासारखे झाले की टेंडर रद्द केले जाते. मंत्र्यांकडूनही दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. औषधींचा पुरेसा साठा असल्याचे धादांत खोटे बोलले जात आहे. कळवा येथील मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप समोर आला नाही. नांदेडचेही तसेच होणार आहे. परंतु आम्ही यांना उघडे पाडू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

आमदारांना पोसायला कोट्यवधींचा निधीआमदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यांना पोसण्यासाठी ५०० कोटींचा निधी दिला जात आहे. परंतु यांच्याकडे औषधी खरेदीसाठी पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नांदेडात येण्यास वेळ नाही. कारण ते दिल्लीत पळतात. दोन दिवस उशिरा दिल्लीत गेले असते तर काय फरक पडला असता? परंतु लोक मरू देत, आम्ही आमचं राजकारण करणार! अशी त्यांची भूमिका आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. तसेच मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNandedनांदेडState Governmentराज्य सरकार