शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुका बीजगुणन केंद्र नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:48 IST

मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़

ठळक मुद्देकेंद्र सुरू की बंद हेच शेतकऱ्यांना कळेना!

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़या केंद्राचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुरीचे बीज जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़ ज्या वाणाला जास्त उतार आला ते वाण पुढच्या वर्षी शेतक-यांनी वापरावे यासाठी मार्गदर्शन केले जाते़ हा हेतू या केंद्राचा आहे़परंतु आजघडीला या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही? याचा प्रश्न शेतक-यांना पडतो़दरवर्षी या जमिनीत लागवड केलेल्या पिकाची माहिती व झालेल्या उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक आहे़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बीज गुणन केंद्राची शेती ही शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली केली जाते़ त्यामुळे येथील पिकांना येणारा उतारा जास्त असायला पाहिजे़ सतत पेरणीपासून काढणीपर्यंत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी शिबीर घेणे महत्त्वाचे आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून तसे शिबीर येथे झाले नाही़पेरणीकाळात जिल्ह्याच्या बीजगुणन केंद्रातून अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकºयांना अर्ध्या किमतीमध्ये तूर, ज्वारी, उडीद, मूग यांच्या बॅगा दिल्या जातात़ परंतु दरवर्षी ठरलेली मंडळीच याचा लाभ घेताना दिसतातक़ेंद्राच्या आजूबाजूला तीस-पस्तीस खेडी आहेत़ तेथील प्रत्येक शेतक-यांना या केंद्राची माहिती असायला पाहिजे. मात्र ती नाही़ बोटावर मोजण्याएवढीच शेतकºयांची येथे ऊठबस असते़ परंतु, सामान्य शेतकºयांना या केंद्राची माहिती देवून त्याचा फायदा पोहोचविण्याचे काम कर्मचा-यांनी करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत़२़३६ हेक्टर परिसरात इमारत उभीया केंद्राचा फायदा शेतकºयांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकाचे बीज या जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही, याचा प्रश्न शेतकºयांना पडतो़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी