शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे योग्यरित्या न करणाऱ्या तलाठ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा : गजानन कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

संबंधित एकदरा गावातील अतिवृष्टी भागातील पाहणी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल यंत्रणेला योग्य ते पंचनामे ...

संबंधित एकदरा गावातील अतिवृष्टी भागातील पाहणी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल यंत्रणेला योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे स्पष्टपणे सांगितले होते; परंतु जिल्हाधिकारी यांचे आदेश न मानता मनमानीपणे पंचनामे करणाऱ्या तलाठ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

तलाठी यांनी स्वत: न हजर राहता बोगस यादी तयार केली व काही नदीकाठच्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले असून त्यांचे जमिनीचे क्षेत्रफळ कमी टाकण्यात आले, तर बागायत क्षेत्रात नुकसान कमी झाले असतानाही त्यांचे क्षेत्रफळ जास्त टाकण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर असून तलाठी सौ. सोलापुरे यांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, असेही निवेदनात गजानन कदम यांनी नमूद केले आहे. यावेळी शेतकरी रावसाहेब भोजणे, सुधाकर भोजणे, दिनेश आरसुळे, माधव भोजणे, सीताराम भोजणे आदी उपस्थित होते.