शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

राज्यात अनलॉकचे टप्पे पाच की पंधरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

शेलार हे गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील अनलॉक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. राज्यात ...

शेलार हे गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील अनलॉक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. राज्यात प्रतिबंध असतानाही कोरोनाचा प्रसार थांबवता आला नाही. सरकारचे हे अपयशच आहे. लोकप्रियतेच्या खोट्या सर्व्हेच्या आधारावर सरकार अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. राज्याचे ओबीसीचे निवडणुकीतील आरक्षण टिकविण्यात सरकारला अपयश आल्याचे सांगत, फडणवीस सरकारच्या काळात काढण्यात आलेला जीआर पुढे कायम करण्याचे कामही हे सरकार करू शकले नाही. सर्वेोच्च न्यायालयात १५ महिन्यात सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आठ वेळा तारीख वाढवून घेतली. सरकार भूमिका मांडू शकले नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण काढून घेण्यात आले. मराठा आरक्षणाबाबतही सरकारने योग्य ती पावले उचलली नसल्यानेच आरक्षण टिकले नाही. असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजेंच्या अल्टिमेटमबाबत शेलार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच भाजपची भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण साले, प्रणिता चिखलीकर, संतुक हंबर्डे आदी उपस्थित होते.