शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:31 IST

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार ...

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्याची कामे झाली आहेत. शेतकर्यांकडून तसेच गावकऱ्यांनी अजूनही शेत, पाणंद रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेत, पाणंद, रस्त्यांची कामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी गावातील रस्त्याची माहिती तयार करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात सादर करावयाची आहे. त्यानुसार रस्त्यांची कच्चे, पक्के तसेच अतिक्रमित रस्ते अशी वर्गवारी करण्याचे काम संबधित तहसीलदा, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाने अभियंता व भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरिक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करायची आहे. यानंतर जिल्हास्तरीय समिती रस्त्यांच्या कामाबाबत निर्णय घेणार आहे. ही कामे मनरेगा तसेच अन्य योजनेतून करण्यात येणार आहेत. सदरील माहिती फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या आहेत.