शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:31 IST

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार ...

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्याची कामे झाली आहेत. शेतकर्यांकडून तसेच गावकऱ्यांनी अजूनही शेत, पाणंद रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेत, पाणंद, रस्त्यांची कामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी गावातील रस्त्याची माहिती तयार करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात सादर करावयाची आहे. त्यानुसार रस्त्यांची कच्चे, पक्के तसेच अतिक्रमित रस्ते अशी वर्गवारी करण्याचे काम संबधित तहसीलदा, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाने अभियंता व भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरिक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करायची आहे. यानंतर जिल्हास्तरीय समिती रस्त्यांच्या कामाबाबत निर्णय घेणार आहे. ही कामे मनरेगा तसेच अन्य योजनेतून करण्यात येणार आहेत. सदरील माहिती फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या आहेत.