शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 03:37 IST

सूक्ष्म सिंचनात औरंगाबाद विभाग राज्यात दुसऱ्या स्थानावर

- विशाल सोनटक्के नांदेड : मागास म्हणून ओळखल्या जाणाºया मराठवाड्यातील शेतकरीही परिस्थितीवर मात करीत हायटेक होत आहेत. पाणी बचतीचे महत्त्वओळखून तो मोठ्या संख्येने सूक्ष्म सिंचनाकडे वळत आहे. राज्यातील २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सद्य:स्थितीत सूक्ष्म सिंचनाखाली आले असून, यात २७.७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणत औरंगाबाद महसूल विभाग राज्यात दुसºया स्थानावर आला आहे.प्रत्येक शेतकºयाच्या शेतास पाण्याची उपलब्धता करुन देणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून पीक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळावे असा शासनाचा प्रयत्न राहिला आहे. २०१९ अखेरपर्यंत राज्यातील १७ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली तर ६ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली असे एकूण २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. यामध्ये नाशिक महसूल विभाग राज्यात अव्वल आहे. औरंगाबाद दुसºया स्थानावर असून कोकण शेवटच्या क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण सिंचनाच्या तुलनेत ठिबक व तुषार या दोन्ही पद्धतीद्वारे सिंचित होणारे क्षेत्र १७ टक्के एवढे आहे.महसूल विभागनिहाय सूक्ष्म सिंचनाची स्थितीमहसूल विभाग ठिबक सिंचन तुषार सिंचन एकूण (हे.) टक्के क्षेत्र (हे.) क्षेत्र (हे.)नाशिक ६४९४६४ ६४२५८ ७१३७२२ २९.४८औरंगाबाद ४४८७९४ २०६५६१ ६५५३५५ २७.७अमरावती १९५५७४ २९७९७१ ४९३५४५ २०.३९पुणे ३९००३० ५१८२६ ४४१८५६ १८.२५नागपूर ३२३०८ ६९७१५ १०२०२३ ४.२१कोकण १३९७५ ३१९ १४२९४ ०.६०एकूण १७३०१४५ ६९०६५० २४२०७९५ १००