शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

मराठवाडा, विदर्भातील कापूस बांगलादेशला पाठविता येईल;नितीन गडकरींनी सुचवला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 17:08 IST

मराठवाडा, विदर्भात कापूस पिकतो. त्याला योग्य भाव मिळण्यासाठी परदेशात निर्यात वाढली पाहिजे.

लातूर : उत्तम साठवणुकीची व्यवस्था नसल्याने देशात दरवर्षी २२ हजार कोटींच्या कांद्याचे नुकसान होते. वाहतुकीच्या मर्यादा असल्याने निर्यातीवर बंधने येतात. त्यामुळेच जलमार्ग बांधण्यावर भर दिला जात असून, येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भातील कापूस मुंबईमार्गे निर्यात करण्याऐवजी थेट बांगलादेशला पाठविता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताकरिता संशोधनवृत्ती जोपासली पाहिजे, असे मत केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

लातूरच्या त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी गडकरी म्हणाले, मराठवाडा, विदर्भात कापूस पिकतो. त्याला योग्य भाव मिळण्यासाठी परदेशात निर्यात वाढली पाहिजे. त्यासाठी दळणवळणाची साधने आवश्यक असून, आपण हल्दिया ते वाराणसी असा जलमार्ग विकसित केला आहे. पुढे बांगलादेशातही जलमार्गाद्वारे पोहोचता येईल. वाहतुकीवरील खर्च कमी झाला की उत्पन्न वाढेल आणि भाव मिळेल.

शेणाचा पेंट आणि ग्रामविकास...शेणापासून पेंट बनविला आहे. दिल्लीतील माझ्या घराला तो दिलेला आहे. त्यामुळे ग्रामीण, गरज आणि कृषी आधारित संशोधन वाढविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlaturलातूरcottonकापूस