शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोरोनाची रुग्णसंख्या गतीने वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

जिल्ह्यात सोमवारी ३२कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार ६१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. ...

जिल्ह्यात सोमवारी ३२कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार ६१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सोमवारी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातून २०, देगलूर १, गोकुंदा १. हदगाव १ आणि खाजगी रुग्णालयातील ८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ५२, किनवट कोविड रुग्णालय १९, हदगाव ५, देगलूर ४ व खाजगी रुग्णालयात ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. मनपा अंतर्गत गृह विलगीकरणांतर्गत सर्वाधिक २२४ तर जिल्ह्यात विविध तालुक्यांतर्गत ५१रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी परतण्याचे प्रमाण ९४.७४ टक्के इतके आहे.