शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

कोरोनानंतर बदलले घरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

पालेभाज्या, कडधान्य अन् सूप... जेवणामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश घरातील किचनमध्ये आता दोन भाज्या बनू लागल्या आहेत, तर ...

पालेभाज्या, कडधान्य अन् सूप...

जेवणामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश घरातील किचनमध्ये आता दोन भाज्या बनू लागल्या आहेत, तर सोबत कडधान्य आणि सूपही घेतले जात आहे.

घरातील ज्येष्ठांना विविध भाज्या अथवा टाेमॅटो, आर्द्रक आदीपासून बनविण्यात आलेले सूप नियमितपणे दिले जात आहे.

पूर्वी नास्त्यामध्ये ब्रेड, मैद्यापासून बनलेले पदार्थाचे प्रमाण अधिक होते. परंतु, लाॅकडाऊनपासून नास्त्यातील पदार्थांची जागा फळ, मटकी, कडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांनी घेतली.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या जेवणात हे हवेच

कोरोना आल्यापासून अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्यात दररोजच्या जेवणात काय घ्यावे इथपासून फॅमिली डाॅक्टरांचे सल्ले घेतले जात आहेत. त्यातून दररोजच्या जेवणात पालेभाल्या, काकडी, टोमॅटो, बीट, केळी, कांदा, लिंबू नियमितपणे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच मोड आलेले कडधान्य खाण्याचे प्रमाणही वाढविणे गरजेचे आहे.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

कोरोना आल्यानंतर लाॅकडाऊनमुळे फास्ट फूडची दुकाने बंद राहिली अन् अनेकांच्या जिभेचे चोचलेही बंद झाले. त्यात घरातील किचनमध्ये पौष्टिक पदार्थ बनण्याचे प्रमाण वाढले. आपसूकच फास्ट फूडवर अघोषित बंदीच घालण्यात आल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया

लाॅकडाऊनमध्ये प्रत्येक जण म्हणजे अख्खे कुटुंबच सोबत होते. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवला की खाणाऱ्यांची एकत्रित गर्दी होत असे. त्यामुळे करणाऱ्यांनाही आनंद होतो. त्यातून विविध पदार्थ बनविण्यात आले. कोरोनाच्या भीतीने पौष्टिक आहार, कडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांवर अधिक भर होता. - रेखा भोसले, जयभवानीनगर.

नास्त्यामध्ये मोड आलेल्या पदार्थांबरोबरच लहान मुलांना नियमितपणे अंडी, दूध आणि ज्युस दिले जात आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी चांगला असलेला गुळवेल काढ्याचे नियमितपणे सेवन केले जात आहे. त्यातून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत झाली.

- कृष्णा मंगनाळे, विद्युतनगर.

पूर्वी एकच भाजी बनविण्यात येत होती. परंतु, आता नियमितपणे सकाळच्या जेवणात दोन भाज्यांचा समावेश केला आहे. त्यात एक पालेभाजी अथवा कडधान्यापासून बनविलेल्या भाजीचा समावेश आहे. त्याचबरोबर गरमागरम जेवण, त्यामुळे जेवणाच्या सवयी आणि वेळा बदलल्या आहेत.

- सुधाताई सुकाळे, नांदेड