शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:55 IST

आगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे.

ठळक मुद्देयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागून उलटला महिना

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागून महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील बार्टी संस्थेच्यावतीने देण्यात येणारी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नसल्याने ही परीक्षा देणारे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. याच महिन्यात १९ ऑक्टोबर रोजी परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येवून मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली.या पात्र ठरलेल्या मुलांना परीक्षेची तयारी करणाऱ्या बार्टी संस्थेच्यावतीने निवास व उपयुक्त पुस्तकांसाठी शिष्यवृत्ती म्हणून ५० हजार रुपये देण्यात येतात. मात्र महिना भराच कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यामुळे पुणे, मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात जावून मुख्य परीक्षेची तयारी करणे, टेस्ट सिरीज लावणे, लेखण सराव, शिकवणी लावणे याबरोबरच निवास व्यवस्था करण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. युपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी ही योजना राबविण्यात येते. मात्र घोषणा करुनही अंमलबजावणी केली जात नसल्याने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक हेळसांड होत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्याची मागणही करण्यात आली आहे.

कोरोनामुळे ‘यशदा’नेही निवास व्यवस्था नाकारलीआगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे. दुसरीकडे मुख्य परीक्षेची पुणे यशदा येथे तयारी करणाऱ्या मुलांना कोरोनाचे कारण पुढे करुन निवास व्यवस्था नाकारण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मुलांच्या मानसिकेतवर विपरित परिणाम होवून याचा फटका मुख्य परीक्षेच्या निकालात बसू शकतो. शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती