शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

केंद्राचे बजेट म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड. सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी ...

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड.

सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा

नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी २० लाख कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्या पॅकेजचे पुढे काय झाले? याचा कोणालाही अजूनपर्यंत पत्ता लागलेला नसल्याने या आकडेमोडीवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक मध्यमवर्गीयांची मोठी निराशा झाली आहे. आयकरामध्ये काही सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्गाची निराशा झाली आहे. अगोदरच इंधनाचे दर वाढलेले आहेत. त्यात एक्साइज ड्यूटी आणखी वाढविल्याने इंधनाचे दर भडकतील. पर्यायाने महागाई वाढणार आहे. एकूणच सर्वार्थाने निराश करणारे हे बजेट असून, या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठेंगा दाखविला आहे.

-डी.पी. सावंत, माजी मंत्री

सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे दिलासा

नांदेड- कोरोना संकटामुळे देशातील विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात विविध क्षेत्रांना उभारी देणारा अर्थसंकल्प म्हणून या बजेटकडे पाहिले पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. याची जाणीव ठेवून शेती क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये दीडपट वाढ केलेली घोषणा हा त्याचाच भाग आहे. याबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही सरकारने लक्ष दिल्याने आगामी काळात नोकरीच्या संधी वाढतील. मजुरांना अन्न सुरक्षा योजना, लघुसिंचन प्रकल्प, रस्त्यांसाठी विशेष तरतूद यामुळे ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळेल. एकूणच सर्वसमावेश अर्थसंकल्पामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.

शिवप्रसाद राठी, भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश