शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

केंद्राचे बजेट म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड. सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी ...

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड.

सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा

नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी २० लाख कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्या पॅकेजचे पुढे काय झाले? याचा कोणालाही अजूनपर्यंत पत्ता लागलेला नसल्याने या आकडेमोडीवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक मध्यमवर्गीयांची मोठी निराशा झाली आहे. आयकरामध्ये काही सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्गाची निराशा झाली आहे. अगोदरच इंधनाचे दर वाढलेले आहेत. त्यात एक्साइज ड्यूटी आणखी वाढविल्याने इंधनाचे दर भडकतील. पर्यायाने महागाई वाढणार आहे. एकूणच सर्वार्थाने निराश करणारे हे बजेट असून, या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठेंगा दाखविला आहे.

-डी.पी. सावंत, माजी मंत्री

सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे दिलासा

नांदेड- कोरोना संकटामुळे देशातील विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात विविध क्षेत्रांना उभारी देणारा अर्थसंकल्प म्हणून या बजेटकडे पाहिले पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. याची जाणीव ठेवून शेती क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये दीडपट वाढ केलेली घोषणा हा त्याचाच भाग आहे. याबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही सरकारने लक्ष दिल्याने आगामी काळात नोकरीच्या संधी वाढतील. मजुरांना अन्न सुरक्षा योजना, लघुसिंचन प्रकल्प, रस्त्यांसाठी विशेष तरतूद यामुळे ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळेल. एकूणच सर्वसमावेश अर्थसंकल्पामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.

शिवप्रसाद राठी, भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश