शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे बजेट म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड. सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी ...

अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड.

सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा

नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी २० लाख कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्या पॅकेजचे पुढे काय झाले? याचा कोणालाही अजूनपर्यंत पत्ता लागलेला नसल्याने या आकडेमोडीवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक मध्यमवर्गीयांची मोठी निराशा झाली आहे. आयकरामध्ये काही सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्गाची निराशा झाली आहे. अगोदरच इंधनाचे दर वाढलेले आहेत. त्यात एक्साइज ड्यूटी आणखी वाढविल्याने इंधनाचे दर भडकतील. पर्यायाने महागाई वाढणार आहे. एकूणच सर्वार्थाने निराश करणारे हे बजेट असून, या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठेंगा दाखविला आहे.

-डी.पी. सावंत, माजी मंत्री

सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे दिलासा

नांदेड- कोरोना संकटामुळे देशातील विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात विविध क्षेत्रांना उभारी देणारा अर्थसंकल्प म्हणून या बजेटकडे पाहिले पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. याची जाणीव ठेवून शेती क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये दीडपट वाढ केलेली घोषणा हा त्याचाच भाग आहे. याबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही सरकारने लक्ष दिल्याने आगामी काळात नोकरीच्या संधी वाढतील. मजुरांना अन्न सुरक्षा योजना, लघुसिंचन प्रकल्प, रस्त्यांसाठी विशेष तरतूद यामुळे ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळेल. एकूणच सर्वसमावेश अर्थसंकल्पामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.

शिवप्रसाद राठी, भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश