शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भिकेच्या पैशांवरून वाद; दोन भिकाऱ्यांनी साथीदार भिकाऱ्याला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:52 IST

आधी दारू पाजली त्यानंतर आवळला गळा

नांदेड : शहरातील वेगवेगळ्या भागात भीक मागून उदरनिर्वाह करीत असलेल्या भिकाऱ्यांमध्ये भिकेच्या पैशांवरून वाद झाल्यानंतर दोघांनी मिळून एकाचा खून केला. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

कलम राज थापा, राजेश केशी आणि हरी थापा हे तिघेही जण शहरातील वेगवेगळ्या भागात भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी नगीना घाट परिसरात वास्तव्य करतात. त्यात कलम राज थापा आणि राजेश केशी आणि हरी थापा यांच्यात भिकेच्या पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर २२ऑक्टोबर रोजी दोघांनी कलम राज थापा याला दारू पाजली. त्यानंतर वाद घालून गळा आवळून त्याचा खून केला.

पोलिसांना दुसऱ्या दिवशी कलम थापा याचा मृतदेह आढळून आला. परंतु एखाद्या जुनाट आजारामुळे हा मृत्यू झाल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात हा खून असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर राजेश केशी आणि हरी थापा या दोघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोउपनि बालाजी किरवले यांनी ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी