शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

आंध्र प्रदेश सीमावर्तीचे फलक तेलंगणात झाले रुपांतर

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच सीमेवर असलेल्या स्वागतांचे व राज्य प्रारंभाचे फलक बदलण्यात आले आहेत़ दरम्यान, वाहनांवरील एपी ऐवजी टीएस अशा क्रमांकाचा बदल होणार आहे़मराठवाड्याच्या दक्षिणेला नांदेड जिल्ह्याच्या बिलोली, धर्माबाद व देगलूर सीमेवर तेलंगणा या नवनिर्मित राज्याची सुरुवात होते़ युपीए सरकारच्या सत्तेवेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी मिळाली़ पण प्रत्यक्षात २ जून रोजी स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली़ याच दिवशी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष टी़चंद्रशेखरराव यांना तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखरराव यांनी मेदक येथून लोकसभा निवडणूक जिंकली़ पण मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला़ आता मेदक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे़ काँग्रेसप्रणीत युपीए शासनाने नव्या २९ व्या राज्याची निर्मिती केली़ आता सीमेवरील फलक, साईन बोर्ड, कार्यालयांचे फलक आदी आंध्र प्रदेश बदलून तेलंगणा झाले़ (वार्ताहर)