शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आंध्र प्रदेश सीमावर्तीचे फलक तेलंगणात झाले रुपांतर

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच सीमेवर असलेल्या स्वागतांचे व राज्य प्रारंभाचे फलक बदलण्यात आले आहेत़ दरम्यान, वाहनांवरील एपी ऐवजी टीएस अशा क्रमांकाचा बदल होणार आहे़मराठवाड्याच्या दक्षिणेला नांदेड जिल्ह्याच्या बिलोली, धर्माबाद व देगलूर सीमेवर तेलंगणा या नवनिर्मित राज्याची सुरुवात होते़ युपीए सरकारच्या सत्तेवेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी मिळाली़ पण प्रत्यक्षात २ जून रोजी स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली़ याच दिवशी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष टी़चंद्रशेखरराव यांना तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखरराव यांनी मेदक येथून लोकसभा निवडणूक जिंकली़ पण मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला़ आता मेदक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे़ काँग्रेसप्रणीत युपीए शासनाने नव्या २९ व्या राज्याची निर्मिती केली़ आता सीमेवरील फलक, साईन बोर्ड, कार्यालयांचे फलक आदी आंध्र प्रदेश बदलून तेलंगणा झाले़ (वार्ताहर)