शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

२८ जणांचा मृत्यू, १४३९ नवे बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST

चौकट------------------- १२२१ जणांनी केली कोरोनावर मात बुधवारी जिल्ह्यातील १२२१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात ...

चौकट-------------------

१२२१ जणांनी केली कोरोनावर मात

बुधवारी जिल्ह्यातील १२२१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील ३५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील ६५, कंधार १०, किनवट २८, हिमायतनगर २२, माहूर ८, देगलूर ६, जिल्हा रुग्णालय ३९, नायगाव ११, बारड १०, अर्धापूर १०, मुदखेड २, बिलोली ११, आयुर्वेदिक महाविद्यालय ३७, हदगाव १५, धर्माबाद ८, उमरी ९, लोहा ५०, भोकर ४१ तर खासगी रुग्णालयातील ११९ जण कोरोनामुक्त झाले.

चौकट-२----------------------

कोरोना मृतांचा आकडा वाढताच

जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविलेल्या माहितीनुसार आणखी २८ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० जणांचा तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हदगाव येथील २, देगलूर येथील ३ तर मुखेड कोविड सेंटर येथे उपचार सुरू असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघांचे खासगी रुग्णालयात मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या २८ जणांपैकी दोन रुग्ण ५० वर्षाखालील असून उर्वरित २६ रुग्ण हे पन्नासहून अधिक वयाचे आहेत.