शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सीबीएसईचे १२५० विद्यार्थी परीक्षा न देता पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST

प्रतिक्रिया- १. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना, तसेच पालकांना दिलासा दिला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस ...

प्रतिक्रिया- १. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना, तसेच पालकांना दिलासा दिला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस सुरू असून, अशा वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. - अशोक कवडे, नांदेड.

२. दहावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय योग्य असला तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कशा पद्धतीने नियम लागू करणार आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान हाेऊ नये, अशी भीती पालकांमध्ये आहे. - गणेश बुक्तरे, नांदेड

३. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय योग्यच आहे. या विद्यार्थ्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन करावे. - साईनाथ वाघमारे, नांदेड.

प्रतिक्रिया - दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना योग्य गुणांकन दिले जातील. त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. - बालासाहेब कच्छवे, शिक्षणतज्ञ नांदेड