शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:32 IST

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत मिशन’ : आणखी ११२ कोटींची आवश्यकता

गोविंद सरदेशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये आतापर्यंत जवळपास ९८ लाभार्थ्यांना ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी २४ लाख ८४ हजार, भोकर - ३ कोटी ५ लाख २८ हजार, बिलोली तालुक्यासाठी ४ कोटी ३० लाख ८ हजार रूपये, देगलूर तालुका- ८ कोटी ६० लाख २८ हजार, हदगाव तालुका - १५ कोटी २० लाख ४० हजार, हिमायतनगर - ७ कोटी ८५ लाख २८ हजार रूपये, कंधार तालुका - १४ कोटी २५ लाख ४८ हजार, किनवट - १६ कोटी ४५ लाख ४४ हजार रूपये तसेच लोहा तालुक्यात १० कोटी ६० लाख ४४ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे माहूर तालुक्यात ७ कोटी ३२ हजार रूपये, मुखेड - ११ कोटी ४० लाख, नायगाव तालुका - ६ कोटी ६० लाख २४ हजार, उमरी - ६ कोटी ७ लाख ३२ हजार तर नांदेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रूपये असे एकूण जिल्ह्यात ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे शौचालय बांधकामासाठीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.दरम्यान, पायाभूत सर्व्हेक्षणात जिल्हा नुकताच पाणंदमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जि.प. च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.तालुकानिहाय पूर्ण झालेले शौचालय बांधकामअर्धापूर तालुका- ११ हजार ८१३, भोकर - १८ हजार ३२२, बिलोली - २३ हजार ५५७, देगलूर - २८ हजार ५८६, धर्माबाद - ११ हजार ५८२, हदगाव तालुका- ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट तालुका - ४१ हजार ४३, लोहा - ३६ हजार ६२३, माहूर तालुका - १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव तालुका - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यात १५ हजार ९०५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.आणखी ११२ कोटी निधीची आवश्यकतादरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ९० हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी आणखी अंदाजे ११२ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानfundsनिधी