शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:32 IST

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत मिशन’ : आणखी ११२ कोटींची आवश्यकता

गोविंद सरदेशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये आतापर्यंत जवळपास ९८ लाभार्थ्यांना ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी २४ लाख ८४ हजार, भोकर - ३ कोटी ५ लाख २८ हजार, बिलोली तालुक्यासाठी ४ कोटी ३० लाख ८ हजार रूपये, देगलूर तालुका- ८ कोटी ६० लाख २८ हजार, हदगाव तालुका - १५ कोटी २० लाख ४० हजार, हिमायतनगर - ७ कोटी ८५ लाख २८ हजार रूपये, कंधार तालुका - १४ कोटी २५ लाख ४८ हजार, किनवट - १६ कोटी ४५ लाख ४४ हजार रूपये तसेच लोहा तालुक्यात १० कोटी ६० लाख ४४ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे माहूर तालुक्यात ७ कोटी ३२ हजार रूपये, मुखेड - ११ कोटी ४० लाख, नायगाव तालुका - ६ कोटी ६० लाख २४ हजार, उमरी - ६ कोटी ७ लाख ३२ हजार तर नांदेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रूपये असे एकूण जिल्ह्यात ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे शौचालय बांधकामासाठीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.दरम्यान, पायाभूत सर्व्हेक्षणात जिल्हा नुकताच पाणंदमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जि.प. च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.तालुकानिहाय पूर्ण झालेले शौचालय बांधकामअर्धापूर तालुका- ११ हजार ८१३, भोकर - १८ हजार ३२२, बिलोली - २३ हजार ५५७, देगलूर - २८ हजार ५८६, धर्माबाद - ११ हजार ५८२, हदगाव तालुका- ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट तालुका - ४१ हजार ४३, लोहा - ३६ हजार ६२३, माहूर तालुका - १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव तालुका - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यात १५ हजार ९०५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.आणखी ११२ कोटी निधीची आवश्यकतादरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ९० हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी आणखी अंदाजे ११२ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानfundsनिधी