शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

जि.प.त झिरो पेंडेन्सी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:12 IST

प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात.

ठळक मुद्देमहिन्याच्या अखेरीस सादर करावा लागणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात. परंतु जि.प. सारख्या प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत जनतेच्या प्रतिक्रिया फारशा समाधानकारक नाही. कारण यंत्रणाच गतिमान नसल्याने, कामेच वेळेत होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व अंतर्गत येणाºया प्रशासकीय यंत्रणेत झिरो पेंडेन्सी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेचा थेट संबंध ग्रामीण भागातील नागरिकांशी येतो. नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कामासाठी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयात यावे लागते. अधिकाºयांकडून संबंधित विषयाची फाईल हाताळण्यात येत नसून विविध कारणे दाखविण्यात येतात. यामुळे प्रलंबित प्रकरणाच्या फाईल्सचा ढिगारा वाढत आहे. जिल्हा परिषदेत हजारांवर फाईल्स प्रलंबित असेल. याचा विकास कामावरही परिणाम होतो. शिवाय जिल्हा परिषदबाबत नागरिकांकडून चांगला संदेश जात नाही. जिल्हा परिषदेची ही प्रतिमा पुसण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘झिरो पेंडेन्सीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सीईओ डॉ. बलकवडे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी सर्व प्रमुखांना प्रलंबित फाईल्स मुदतीत निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर सर्व बीडीओ आणि विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहे. यात त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणाची माहिती घेऊन त्या निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करण्यात येणार आहे. कर्मचाºयांवर असलेला ताण लक्षात घेता ही मुदत ठरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रकरणही निकाली काढण्याची मुदत निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला सीईओ डॉ. बलकवडे याचा अहवाल घेणार आहे.