शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इंदिरा गांधी यांच्या त्यागातून युवकांनी प्रेरणा घ्यावी : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:41 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देइतवारी शहीद चौक येथून निघाली सद्भावना रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवक आघाडीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही इतवारी शहीद चौक येथून मोठ्या उत्साहात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.संस्थेचे प्रमुख पिंटू बागडी यांनी प्रास्ताविकातून मागील ३३ वर्षापासून आकर्षक चित्ररथासह काढण्यात येत असलेल्या सद्भावना रॅलीची माहिती दिली. रॅली इतवारी येथून निघाल्यानंतर शहरातील विविध भागातून फिरली. यावेळी विकास ठाकरे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री,कमलेश समर्थ, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डॉ गजराज हटेवार, महेश श्रीवास, हसमुख सागलानी, रवी गाडगे पाटील, , उमेश शाहू, जयंत लुटे,रिंकू जैन, अंकुश बागडी आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षाला मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा संकल्प करा, हीच इंदिरा गांधी यांना खरी आदरांजली होईल. असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले. अतुल कोटेचा म्हणाले, इंदिरा गांधी यांनी गरिबांसोबतच देशाची सेवा केली. यामुळे त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण के ले. रॅलीच्याआयोजनाबाबत कोटेचा यांनी बागडी यांचे अभिनंदन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बाभूळगाव बँड, मंदलदिप बँडच्या कलावंतांनी सर्वांची मने जिंकली. सराफा बाजार, इतवारी मित्रमंडळ व जागनाथ रोड व्यापारी संघाने रॅलीचे स्वागत केले.तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, नगरसेवक, राष्ट्रीय युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन महामंत्री रिंकू जैन यांनी तर आभार अंकुश बागडी यांनी मानले.कार्यक्रमासाठी सुरेश अग्रेकर, युवराज श्रीरंग, मोंटी गंडेचा, हर्षित भंसाळी,पुरु षोत्तम शर्मा, मुन्ना लखेटे, गोपाल पट्टम, इरशाद शेख, अशोक जर्मन, मोतीराम मोहाडीकर, गुल्लू ढकहाँ, दिनेश पारेख, प्रमोद मोहाडीकर, प्रभाकर खापरे, दिलीप गांधी,राजेंद्र नंदनकर, श्रीकांत ढोलके, रवी पराते, नागेश आसानी, मुन्ना शर्मा, अशोक निखाडे, बाबा ठाकूर, अनिल पौनिपगार ,रवी हिरणवार आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षVikas Thakreविकास ठाकरे