शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:01 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर श्रामणेर शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले. 

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने वाट थाई सिरीराजगीर, नालंदा यांच्यावतीने विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व सूजाता बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा ससमारोप शनिवारी दीक्षाभूमीच्या परिसरात सायंकाळी झाला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.व्यासपीठावर थायलंड येथील फ्रा सरीत काय, फ्रा आर्यमिता, भदन्त विरीयज्योती, भदन्त नागघोष, भदन्त नागवंश, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितकी या मार्गाने वाटचाल करील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल, असे मार्गदर्शन भदन्त नागघोष यांनी केले. भदन्त नागवंश म्हणाले,बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.संचालन निर्वाण शिंदे यांनी केले तर आभार शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत ढेंगरे, इंद्रपाल वाघमारे, निर्वाण शिंदे, विलास गजघाटे, शरद मेश्राम, विशाल कांबळे, यशवंत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. दरम्याण श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात मेणबत्ती हातात घेऊन बुद्धं, सरणं, गच्छामीच्या निनादात रॅली काढली.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी