शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

तुझ्या शाैर्याच्या स्टाेरीज ऐकायला तू हवा हाेतास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव ...

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव लागल हाेतं. कारगिल युद्धात २० ते ३५ वर्षांच्या ५२७ वीरपुत्रांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केले हाेते. त्यातीलच एक शाैर्यपूर्ण गाथा आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची.

पाकिस्तानी सैन्यात ‘शेर शाहा’ या टाेपण नावाने ओळख हाेती. कॅप्टन विक्रम व कॅप्टन संजीव जमवाल यांच्या नेतृत्वात कारगिलच्या पाॅईंट ५१४० वर विजय मिळविला हाेता. १७,००० फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमधे एकही जीवहानी न होता पाकड्यांना हाकलून येथे १३ जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी कब्जा केला व तिरंगा ध्वज फडकाविला. त्यांची व्हिक्ट्री साईन पाहून हर्षाेल्हासित झालेल्या सेनाध्यक्ष जनरल व्ही. मलिकनी अभिनंदन करून तुला काय हव, असे विचारले. विक्रम बत्रा उत्तरले, ‘सर ये दिल मांगे माेअर...’ या पाॅईंटवर विजय मिळविल्यानंतर २६ जूनपर्यंत तेथे मुक्काम केला. त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात परतल्यानंतर पुन्हा पाक सैनिकांनी कब्जा केलेल्या ‘पाॅईंट ४८७५’ च्या माेहिमेसाठी सज्ज झाली. ६ जुलैपर्यंत या पाॅईंटवर विजय मिळविता आला नव्हता, त्यामुळे कॅप्टन बत्रा यांच्या कंपनीला तेथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅप्टन बत्रा यांची कंपनी तेथे पाेहचताच तेथील भारतीय सैनिकांमध्ये स्फुरण निर्माण झाले. पाकिस्तानी सैनिकांकडेही ही बातमी पाेहचली. ‘शेर शाहा, उपर आ गये पर वापस नही जाने देंगे...’, असा दंभ त्यांनी भरला. विक्रम यांनीही ‘उपर हम नही, तुम्हे भेजेंगे’, असे उत्तर दिले. त्यानुसार ७ जुलैच्या रात्री त्यांनी लेजवर हल्ल्याची तयारी केली. थकवा व ताप असतानाही. बर्फवृष्टीमुळे हाड गाेठविणाऱ्या थंडीत ही कंपनी लढण्यास सज्ज झाली.

कॅप्टन विक्रम यांनी या पाॅईंटवर माेठ्या शाैर्याने शत्रूला नामाेहरम करून पराजित केले. त्यावेळचा प्रत्यक्ष घटनाक्रम शरीरात कंपने निर्माण करणाराच आहे. यावेळी शत्रूच्या गाेळ्यांनी ते जखमी झाले हाेते. या दरम्यान स्फाेटात पाय तुटलेल्या सहकाऱ्याला वाचविण्यास ते त्याच्या जवळ गेले. सुभेदारांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ‘तुम्ही मुलाबाळाचे माणूस आहात, तुम्हीच मागे हटा’, असा आदेश देत समाेर जाऊन जखमी सहकाऱ्याला खडकामागे आणले. मात्र यावेळीच लपून असलेल्या शत्रूने त्यांच्या छातीवर गाेळ्या झाडल्या. या वीरपुत्राने त्या जागी आपला देह ठेवला. ‘गड आला पण सिंह गेला’, याप्रमाणे पाॅईंटवर विजय मिळविला पण सिंह धारातीर्थी पडला. कॅप्टन विक्रम यांना मरणाेपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन विक्रम हे बालमैत्रिण डिम्पलशी लग्न करणार हाेते पण त्याआधीच देवाकडे जावे लागले. त्यांचे स्मरण करताना ही बालमैत्रिण लिहिते, ‘तुझ्या आठवणीतून वेगळे हाेणारा एकही दिवस जात नाही. लाेक तुझ्याबद्दल विचारतात तेव्हा आजही गर्व वाटतो व उर भरून येताे. तू माझ्या हृदयात, आयुष्यात सदैव राहशील व आपण पुन्हा भेटू. मात्र तुझ्याच शाैर्यगाथा ऐकायला तू येथे हवा हाेतास विक्रम...’