शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2023 08:00 IST

Nagpur News नागपूरकर राँगसाइड वाहन चालवून आपले जीवनच ‘राँग साइड’ घेऊन जात आहेत.

कमल शर्मा, मंगेश व्यवहारे, रियाज अहमद

नागपूर : गेल्या पाच महिन्यांत शहरात ४७६ रस्ते अपघात झाले. त्यात १०७ लोकांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनकच आहे. तरीही लोक वाहन चालविताना मनमानीच करतात. वाहतुकीचे नियम तोडणे तर सामान्य बाब झाली आहे. राँगसाइड वाहने चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न लावता वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे याची नागपूरकरांना सवय झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होतानाच दिसत नाही. नियमांच्या दुर्लक्षामुळेच अपघाताची संख्या वाढत असून, ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यासाठी नागपूरकरांनी वाहतूक नियमांबाबत सजग होणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागृत करण्यासाठी पाऊल उचलले आहे. याअंतर्गत राँगसाइडमुळे अपघाताचा धोका यावर प्रकाश टाकला आहे. नागपूरकर राँगसाइड वाहन चालवून आपले जीवनच ‘राँग साइड’ घेऊन जात आहेत.

वाहतूक नियमांबाबत गांभीर्यच नाही : मिलिंद चिटणवीस

वाहतूक नियमांच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम चालविणारे मिलिंद चिटणवीस म्हणाले की, माणसाचे जीवन अमूल्य आहे. रस्त्यावर वाहने चालवीत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास स्वत:चा व दुसऱ्यांचा जीव वाचविता येऊ शकतो. त्यामुळे चिटणवीस सातत्याने लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करतात; परंतु शोकांतिका आहे की लोकांमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत गांभीर्यच नाही. पोलिस व जागरूक नागरिकांना या दिशेने मोहीम चालविण्याची गरज आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचविता येतील व रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागेल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा