शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

येरे येरे पावसा...

By admin | Updated: June 26, 2014 00:47 IST

ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा

नागपूर विभाग : मोठी धरणे ४६ टक्के भरलेलीनागपूर : ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत नागपूर विभागातील धरणातच सर्वाधिक पाणीसाठा आहे.यंदा मान्सूनचे आगमन लांबले, विदर्भात सक्रिय झाल्यावरही तो बरसला नाही. त्यासाठी पुढचे काही दिवस अनुकूल स्थितीही नाही. खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यासह विभागातील मोठ्या धरणांतील जलसाठ्याची स्थिती तपासली असता ती समाधानकारक असल्याचे दिसून येते. विभागात १६ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता २८७१ द.ल.घमी इतकी आहे. २५ जूनपर्यंत त्यात १३१३ द.ल.घ.मी (४६ टक्के) पाणी होते. २०१३ च्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. मध्यम प्रकल्पाची स्थिती तेवढी समाधानकारक नाही. विभागातील ४० प्र्रकल्पात फक्त १९ टक्केच पाणी साठा असून मागील वर्षाच्या तुलनेत तो ४ टक्यांनी अधिक आहे. ३६६ लघु प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा आहे.मोठ्या धरणांमध्ये नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पाचाही समावेश आहे.सध्या ते निम्मे (४५ टक्के) भरले आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर सध्या तरी संकट येण्याची शक्यता नाही. कामठी खैरी (नागपूर), बोर (वर्धा), आसोलामेढा (चंद्रपूर) या धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्यानंत या वर्षी सुरुवातीलाही चांगला पाऊस झाला. त्यामुळे मोठी धरणे भरली होती. (प्रतिनिधी)