शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येरे येरे पावसा...

By admin | Updated: June 26, 2014 00:47 IST

ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा

नागपूर विभाग : मोठी धरणे ४६ टक्के भरलेलीनागपूर : ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत नागपूर विभागातील धरणातच सर्वाधिक पाणीसाठा आहे.यंदा मान्सूनचे आगमन लांबले, विदर्भात सक्रिय झाल्यावरही तो बरसला नाही. त्यासाठी पुढचे काही दिवस अनुकूल स्थितीही नाही. खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यासह विभागातील मोठ्या धरणांतील जलसाठ्याची स्थिती तपासली असता ती समाधानकारक असल्याचे दिसून येते. विभागात १६ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता २८७१ द.ल.घमी इतकी आहे. २५ जूनपर्यंत त्यात १३१३ द.ल.घ.मी (४६ टक्के) पाणी होते. २०१३ च्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. मध्यम प्रकल्पाची स्थिती तेवढी समाधानकारक नाही. विभागातील ४० प्र्रकल्पात फक्त १९ टक्केच पाणी साठा असून मागील वर्षाच्या तुलनेत तो ४ टक्यांनी अधिक आहे. ३६६ लघु प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा आहे.मोठ्या धरणांमध्ये नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पाचाही समावेश आहे.सध्या ते निम्मे (४५ टक्के) भरले आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर सध्या तरी संकट येण्याची शक्यता नाही. कामठी खैरी (नागपूर), बोर (वर्धा), आसोलामेढा (चंद्रपूर) या धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्यानंत या वर्षी सुरुवातीलाही चांगला पाऊस झाला. त्यामुळे मोठी धरणे भरली होती. (प्रतिनिधी)