शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील निर्णय झाला असून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो जाहीर ...

ठळक मुद्देपावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील निर्णय झाला असून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत आमदारांच्या निवासस्थानाचे पाडकाम सुरू केले जाणार आहे. शिवाय मुंबईतील पावसामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर परिणाम होतो, असे सांगून पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याचा निर्णय झाला. मात्र आता विदर्भात दरवर्षी होणारे अधिवेशन मुंबईत घेतले जाणार आहे. नागपुरातील हॉटेल चालकांनाही तुम्ही तुमचे वेगळे बुकिंग घ्यायचे असेल तर घ्या, असे संदेशही गेल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMumbaiमुंबई